सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
कविता: रंगा- रंगात
झाडाला हिरवी पाने
जंगल हिरवेगार
भगवे भडकले
उगवता सूर्य
भगवा त्याचा रंग
निळे खवळले
हिरव्यांनी केला कहर
रक्ताची होळी खेळून
धरती केली लाल
रंग-रंगातील भांडणे
रंगात आली
देशाचे वाटोळे झाले
-महावीर सांगलीकर
Popular Posts This Week
-
-महावीर सांगलीकर कांही लोक भारतीय घटनेच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. त्यांना भारतीय घटनेचे एक...
-
-महावीर सांगलीकर माझे या ब्लॉगवरील अलीकडचे लेख बहुजनवादाच्या सरळ सरळ विरोधातील आहेत. मी आता बहुजनवादाच्या पूर्णपणे विरोधी झालो आहे. त्...
-
-महावीर सांगलीकर भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचा...
-
हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते इस...
-
-महावीर सांगलीकर एकीकडे आर . एस . एस . सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत...
-
-महावीर सांगलीकर कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अन...
-
-महावीर सांगलीकर हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्ण...
-
-महावीर सांगलीकर माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्...
-
-महावीर सांगलीकर ब्राम्हणांनी शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला बंदी घातली हा बहुजनवाद्यांचा आणखी एक लाडका सिद्धांत आहे. शूद्रांच्या ...
-
-महावीर सांगलीकर कोणतीही लढाई ही संख्याबळाने जिंकली जात नसते . भीमा कोरेगावची लढाई हे याचे मोठे उदाहरण आहे . तेथे इंग्रजा...
No comments:
Post a Comment